Saturday, June 8, 2024

भारतात, गेल्या- मे महिन्यात सर्वाधिक- ताम्मानाची लाट !

भारतात- मे महिन्यात जाणवलेली भयंकर उष्णतेची लाट आतापर्यंतच्या सर्वात उष्णतेच्या लाठीपेक्षा दीड अंश सेल्सिअसने जास्त उष्ण होती, असे हवामान शास्त्रज्ञ आणि संशोधकाच्या एका स्वतंत्र गटांनी केलेल्या नव्या माहिती अभ्यासात समोर आले आहे. हवामान संशोधकांनी सांगितलेल्या की, मे महिन्यात भारतात आलेली तीव्र आणि प्रदीर्घ उष्णतेची लाट, अल निनो सक्रिय नावाच्या नैसर्गिक घटनेचा परिणाम आहे. या अभ्यासात संशोधकांनी भूतकाळात 19 79 ते 2019 वर्तमान 2001 ते 2023 मध्ये भारतातील सर्वोच्च तापमानासारख्या घटना कशाबद्दल याची विश्लेषण केले आहे. 🌞




   गेल्या मे महिन्यात सर्वाधिक उष्णतेची लाट🌞🌞🌞




या विश्लेषणात असे म्हटले आहे की, सध्याचे हवामानातील तत्सम घटनांमध्ये दर्शविलेली तापमान भूतकाळाच्या तुलनेने किमान एक पॉईंट पाच अंश सेल्सिअसने जास्त आहे. तसेच या विश्लेषणात पावसाच्या बदलामुळे कोणतेही लक्षणे बदल मात्र दिसून येत नाही.



यासंदर्भात रेंज नॅशनल सेंटर ऑफ सायंटिफिक रिसर्च चे डेव्हिड परांडा म्हणाले की क्लायमेटोमीटरची निष्कर्ष ही अधोरेखित करतात की, जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे भारतात उष्णतेच्या लाटा तापमानाच्य लाटा तापमानाच्या असावी मर्यादेपर्यंत पोहोचत आहेत.


ती म्हणाली तापमानात पन्नास अंशाच्या आसपास पोहोचण्यावर कोणताही तांत्रिक उपाय नाही. आपण सर्वांनी कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये तापमानाला मर्यादा ओढण्यापासून रोखण्यासाठी काम केले पाहिजे.


या संदर्भात बोलताना नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे जियान मार्को म्हणाले की, या अभ्यासाचे निष्कर्ष नसर्गिक परिवर्तनशिकता आणि हवामान बदल यांच्यातील जटिल परस्पर संबंध प्रतिबिंबित करतात. उष्ण कटिबंधीय आणि उपोषण कटिबंधीय प्रदेशांमध्ये हवामानातील बदल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.


ज्यामुळे  भविष्यात उष्णतेच्या आणखी तीव्र लाटा येऊ शकतात .व यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यासाठी आपण प्रत्येकाने व प्रत्येक व्यक्तीने येणाऱ्या पावसाळ्यात प्रतिव्यक्ती एक झाड लावणे महत्त्वाचे आहे.

 व त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या पाच वर्षात मिळू शकतो. सध्या पृथ्वीवर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे आपल्याला उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहे.

 आपण त्यासाठी काही प्रतिबंध वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे जर वृक्षतोड थांबल्या गेली नाहीत तर येणाऱ्या काळात आपल्याला फार मोठी नुकसान होण्याची शक्यता आहे.




प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावणे का गरजेचे आहे. 🌳🌳🌳



जर प्रत्येक व्यक्तीने एक झाड जर जरी लावली तरी काही करोड आबादी वाला आपला भारतीय आहे जितकी लोकसंख्या तिची वृक्ष जर असते. तर ऑक्सिजनची निर्मिती फार जास्त होईल त्याचा फायदा आपल्याला कालांतराने होईल व पुढच्या पिढीसाठी त्याचा खूपच फायदा होईल. येणाऱ्या पाच वर्षात आपल्याला त्याचा खूपच फायदा होईल व हवामानात सुद्धा स्थिर बदल होईल उष्णता कमी होईल व पृथ्वी समतोल वातावरणात राहतील.


आपल्या भारत देशात संतांनी म्हणून ठेवले आहे व महापुरुषांनी सुद्धा म्हणून ठेवले आहे. झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी जाती हीच सगळी सोयरी, त्यासाठी येणाऱ्या पावसाळ्यात आपण प्रत्येकाने झाड लावणे गरजेचे आहे.

 झाडापासून अनेक फळे मिळते ,सावली मिळते, ऑक्सिजनची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि पृथ्वीवरील उष्णतेचा धोका पुढील पिढीसाठी कायमचा नाहीसा होऊन जाईल.

 झाडे प्रत्येक माणसासाठी आवश्यक आहे जनावरांसाठी आवश्यक आहे. आपल्याला जगण्यासाठी व पशु पक्षांसाठी प्राण्यांसाठी शेतीसाठी पावसासाठी झाडे लावणे गरजेचे आहे प्रत्येक व्यक्तीने कोणता आणि कोणत्याही झाड लावणे फार महत्त्वाचे आहे.

  एक व्यक्ती  एक झाड 🌳🌳🌳🌳
 

चला तर मग आपण या पावसाळ्यात एक निश्चय करूया प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने एक झाड तरी लावावे. मी लावणार तुम्ही पण लावा या जगाच्या व पृथ्वीच्या फायद्यासाठी व आपल्या पुढील भविष्यासाठी एक झाड एक व्यक्ती लावणे गरजेचे आहे.

1 comment:

  1. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    ReplyDelete

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...