महाराष्ट्र; पांढरे रेशन कार्ड असलेल्या व्यक्तींना, कुटुंबांना पांढरे शुभ्र शिधापत्रिका धारकांना सुद्धा पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.
white- ration card |
महाराष्ट्र; पांढरे रेशन कार्ड असलेल्या व्यक्तींना, कुटुंबांना पांढरे शुभ्र शिधापत्रिका धारकांना सुद्धा पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.
white- ration card |
महाराष्ट्र शासन: कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक:81/10
2024 |
PM Kisan; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी 17व्या हप्त्याचे लवकरच वितरित होणार असल्याचे सांगितली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. ही भारतातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये 2000 च्या हप्त्यामध्ये दिली जाते. या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक लाभ म्हणजेच शेतीसाठी लागणारी खत ,बी बियाणे कीटकनाशके घेण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
PM -Kisan Samman Nidhi
`PM -Kisan Samman Nidhi ,वर्षातून प्रत्येकी तीन हप्ते ,पी एम किसान सन्मान निधी हा शेतकऱ्यांना देण्यात येतो. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्याचा पहिला आदेश दिला आहे.
सायंकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावून प्रधानमंत्री आवास योजनेची बजेट वाढवून तीन कोटी नवीन घरे देण्यास मंजुरी देण्यात आली.
मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या दिवसापासून पूर्ण ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी पीएम किसान सन्मान निधीचा 17वां आत्ता जारी करण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी केली.
शेतकऱ्यांची जीवन सुखकर करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे मोदींनी स्वाक्षरी केल्यानंतर म्हटले.
किसान सन्मान निधीचे प्रत्येकी, 2000 रुपयाची तीन हप्ते दरवर्षी शेतकऱ्यांना दिले जात आहेत.
त्यावर केंद्र सरकार 6हजार कोटी रुपये खर्च करतात.
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा, कोणताही हप्ता आतापर्यंत मिळाला नसेल तर, त्यांनी सदरील जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन ,आधार कार्ड ,बँक पासबुक, पॅन कार्ड सोबत घेऊन जाणे व आपली आधार प्रमाणिकरण म्हणजेच, डीबीटी लिंक करून घेणे. अन्यथा आपल्याला पी एम किसान ,सन्मानिधीचे कोणताही हप्ता मिळणार नाही.
आणि ज्या शेतकऱ्यांना काही हप्ते मिळाली, तर काही मिळाले नाही, आणि मध्येच बंद पडली, त्यांनी सुद्धा पी एम किसान सन्मान निधीची केवायसी करून घेणे बंधनकारक आहे. आणि ,आधार सीडी करून घेणे, गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार सलग बँक खाते उघडले नसेल तर, त्यांनी राष्ट्रीयकृत कोणत्याही ,बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे.
जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ,पीएम किसान सन्मान निधीचे पूर्ण हप्ते शेतकऱ्यांपर्यंत व किंवा शेतकऱ्याला प्राप्त होईल. जो शेतकरी बँक ,आधार मॅपिंग करणार नाही त्याला सुद्धा ही पैसे म्हणजेच ,पीएम किसान सन्मान निधी योजना मिळणार नाही.
माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान या योजनेचा शुभारंभ त्यांनी, शेतकऱ्यांच्या आर्थिक व शेतीसाठी लागणाऱ्या ,भांडवलासाठी ही योजना म्हणजेच ,पीएम किसान सन्मान निधी योजना ,चालू केली आहे.
![]() |
Monsoon -update 2024☔☔☔ |
महाराष्ट्र; तळ कोकणात रिंगाळलेला मान्सून रविवारी मुंबईत दाखल झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि परिसरात 14 तारखेपर्यंत पावसाचा जोर काहीसा अधिक राहील, असा अंदाज आहे.
भारतात- मे महिन्यात जाणवलेली भयंकर उष्णतेची लाट आतापर्यंतच्या सर्वात उष्णतेच्या लाठीपेक्षा दीड अंश सेल्सिअसने जास्त उष्ण होती, असे हवामान शास्त्रज्ञ आणि संशोधकाच्या एका स्वतंत्र गटांनी केलेल्या नव्या माहिती अभ्यासात समोर आले आहे. हवामान संशोधकांनी सांगितलेल्या की, मे महिन्यात भारतात आलेली तीव्र आणि प्रदीर्घ उष्णतेची लाट, अल निनो सक्रिय नावाच्या नैसर्गिक घटनेचा परिणाम आहे. या अभ्यासात संशोधकांनी भूतकाळात 19 79 ते 2019 वर्तमान 2001 ते 2023 मध्ये भारतातील सर्वोच्च तापमानासारख्या घटना कशाबद्दल याची विश्लेषण केले आहे. 🌞
![]() |
Monsoon News 📢📢 |
निवडणुकीच्या दामाधुमी नंतर शेतकरी राजा शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. सध्या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहे.Monsoon News, जून नंतर राज्यात मोसमी पावसाची वारी वाहने सुरू झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या कट्टर तयार झाल्याने सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. यावर्षी आठ दिवस उशिराने मान्सूनचे आगमन होणार आहे. येत्या 13 जून नंतर मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात काही जिल्ह्यात होणार आहे शेतकऱ्यांनी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये ,असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. मागील वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी व राज्यात दुष्काळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती.
यामुळे राज्यात पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच काही प्रमाणात उगवलेली पिके अवकाळी पावसामुळे नष्ट झाली तसेच ,रब्बी हंगामा देखील अवकाळी पावसामुळे नुकसान झाली. गहू हरभऱ्याचे इतर पिकांची नुकसान झाले आहे .यामुळे मागील संपूर्ण हंगाम निसर्गाच्या वकृपेमुळे शेतकऱ्यांसाठी फारच कठीण गेला आहे.
Monsoon Newsराज्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे. अल निनो चा प्रभाव कमी झाल्याने असल्याने मान्सून सामान्य राहील. 13 जून नंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.
Monsoon News,मागील वर्षी नागरिकांना कमी पावसामुळे दुष्काळाच्या झाला सोसाव्या लागल्या आहेत यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सध्या सक्रिय ⛈⛈
![]() |
monsoon update☔☔☔ |
ईशान्य भारतात मोसमी वाऱ्याना, ईशान्य भारतात रेमल वादळामुळे मोसंमि वारे वेगाने पुढे जात आहे.
ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...