वाच सविस्तर माहिती!
Remal cyclone; तीव्र चक्रीवादळ रेमल, रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर भागावर अंदाजी 110 की 120 किमी प्रति तास वेगाने धडकले. चक्रीवादळामुळे किनारपट्टी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच राजधानी कोलकत्ता आणि त्याच्या लगतच्याही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.🌀🌀🌀🌀
![]() |
⛅⛅⛅⛅⛅⛅ |
भारतीय हवामान विभागाची माजी क्षेत्रिय प्रमुख स्वामीनाथ दत्ता यांनी सांगितले की, 2020 स*** आलेल्या चक्रीवादळ Iamfine, रेमल मुळे कमी नुकसान होईल,
एक लाखाहून अधिक लोक स्थलांतरित
खबरदारीचा उपाय म्हणून बंगाल सरकारने ,सुंदरबन आणि सागर बेटा सर किनारपट्टी भागातील सुमारे एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित हसरे स्थानी हलवले आहे.
चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम काय होणार?🌀🌀🌀
Maharashtra; राज्यात उष्णतेच्या लाठी मुळे तापमानाचा पारा 45 पार झाल्याने, जळगाव आणि अकोला जिल्ह्यातील 31 मे पर्यंत कलम 144 लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्याकडून काढण्यात आला आहेत. उन्हासाठी अशा प्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.🌞🌞🌞
Maharashtra rain news; मुंबई आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई शहर आणि उपनगराला हलक्या पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तास पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काल अचानक आलेल्या वादळामुळे विदर्भातील चार जिल्ह्यात मोठा नुकसान झाला आहे. अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा फटका बसला काल अचानक वादळी वारी आले व मोठा पाऊस बरसात यामुळे उन्हाळी पिकाची देखील मोठे नुकसान झाले आहे.
Remal(cyclone)घराची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उकळून जमीन दिवस पडली आहेत शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. विजेचे काम पडल्यामुळे वीज देखील व वीज पुरवठा देखील काही तास खंडित होता तर शेगाव ते वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात वाढत्या उघड्यामुळे मान्सून राज्यात लवकर येण्याची संकेत मिळत आहेत. 10 जूनला मान्सून मुंबई सह कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. 31 मे ला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. 15 जूनला मान्सून मराठवाडा विदर्भ येण्याची शक्यता आहे.
☔☔☔पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आपत्कालीन व्यवस्था पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. एक जून पासून हा कक्ष सुरू होणार आहे. दुर्घटना घडल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करता यावी यासाठी हा कक्ष सुरू करण्यात येतो.
महाराष्ट्रावर एवढा काही खास या वादळाचा परिणाम होणार नाही.
No comments:
Post a Comment