मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव,शेतकरी हवालदिल
कृषी सेवकांनी मार्गदर्शन करावे
- बाजारातील 50 ते 60 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी मिरची पिकाकडे अधिक लक्ष देतात.
- त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कृषी सेवकांनी मार्गदर्शन करावी अशी मागणी होत आहे.
voting is An important Rights.
मतदान यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक👈
मतदान आपला महत्त्वाचा हक्क अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्राधान्याने करावा आणि मतदानाची कर्तव्य पार पाडावी आपल्या देशांनी लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धत अजूनही टिकून ठेवली आहे. लोकशाही मी अनेक सुविधा अधिकार हक्क आपल्याला दिले.
आहेत दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्र शासन स्थापित होते.
येथे चांगली माणसे राज्यकर्ते असावेत असे एक जान नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने,voting is An important Rights. मतदान करावी चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाची एक एक मत महत्त्वाची आहे.
ती देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी ही खूप गरजेची आहे. त्यामुळे मतदान टाळू नये.
voting is An important Rights.मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे. त्यांना कसे राज्य करते हवी आहे हे कळते त्या दृष्टीने मतदान महत्त्व पूर्ण आहे. आपण कोण आहेत आपल्याला जीवनात काय हवे आहे ते ठरवण्यासाठी मतदानाची मदत होऊ शकते.
कारण मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात. आणि योग्य व चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर आपल्याला जे हवे आहेत त्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतात पण त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.
धन्यवाद....
RPF Bharti 2024. रेल्वे संरक्षण दल हे भारताचे एक सुरक्षा दल आहे. ज्यावर रेल्वे प्रवासी क्षेत्र आणि भारतीय रेल्वेच्या रेल्वे मालमत्तेची संरक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे आर पी एफ भरती सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदासाठी.
सरकार प्रोत्साहन देत आहे.
शासनाकडून अनुदान मिळते.
ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...