Tuesday, April 30, 2024

सिमला मिरचीवर कोकडा रोगाचा प्रदुर्भाव-Simla mirchivar kokda rogacha pradurbhav


Simla mirchivar kokda rogacha pradurbhav







मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव,शेतकरी हवालदिल


भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सिमला मिरचीची लागवड केली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.











वदोड तांगडा: भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा परिसरात मोठ्या प्रमाणात सिमला मिरचीची लागवड करण्यात आली आहे. परंतु बदलत्या वातावरणाचा फटका बसत असून शिमला मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कोणत्या औषधाची फवारणी करावी हे शेतकऱ्यांना समजत नसल्याने केलेला खर्च वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
कोकडा रोग पडल्यानंतर मिरची मुळासकट उपटून टाकावी लागत आहे त्यामुळे अनेक शेतकरी रात्री फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे, शिमला,  पिकिटोर, बळीराम, जातीच्या मिरचीला लवकर लाभ लागतो.

कृषी सेवकांनी मार्गदर्शन करावे

  • बाजारातील 50 ते 60 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी मिरची पिकाकडे अधिक लक्ष देतात.
  • त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कृषी सेवकांनी मार्गदर्शन करावी अशी मागणी होत आहे.





Monday, April 29, 2024

गॅस सिलेंडर वापरताना होम सेफ्टी टिप्स-Kitchen safety starts with you

🔥🔥🔥🔥🔥🔥

भारतातील घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर हा सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा  आहे गॅस सिलेंडर एलपीजी पेट्रोलियम गॅस नि भरलेला असतो. जे अत्यंत ज्वलनशिला आहे. त्यामुळे तुमच्या घरात गॅस सिलेंडर वापरताना तुम्ही काही सुरक्षा उपाय करावे.


  • नेहमी आयएसआय मार्क असलेला एलपीजी सिलेंडरचा वापर करा.

तुम्ही अधिकृत विक्रेत्याकडून गॅस सिलेंडर खरेदी करत असल्याची खात्री करा ब्लॅक मार्केटमधून खरेदी करू नका.






  • वितरणाच्या वेळी गॅस सिलेंडर स्वीकारताना सिलेंडर योग्य येत असेल गेले जाते आणि त्याची सुरक्षा कॅप छेडछाड केली नाही याची खात्री करा ज्यामुळे LPG ची गळती होऊन मोठ्या प्रमाणात विस्फोट होऊ शकतो.
  • एकदा प्राप्त झाल्यानंतर गॅस सिलेंडर योग्य हवीशी जागेत विकास सपाट पृष्ठावर उभा स्थिती ठेवा.
  • ज्यामुळे विस्फोट होऊ शकतो अशी कोणतीही ज्वलनशील सामग्री आणि इंधन जसे की रॉकेल गॅस सिलेंडर जवळ नाही याची खात्री करा.
  • गॅस सिलेंडर कनेक्ट करण्यासाठी सर्विस मॅन किंवा डिलिव्हरी मॅन कडून मदत घ्या जेणेकरून ते काळजीपूर्वक आणि योग्य केली जाईल.
  • कोणत्याही अपघाती गळती टाळण्यासाठी वापरणार वापरानंतर गॅस सिलेंडरची नोब नेहमी बंद करा.

गॅस सिलेंडर मधून होणाऱ्या गॅस गळतीमुळे कोणतीही अपघात टाळण्यासाठी तुमच्या किचनमध्ये आणि खोलीमध्ये गॅस डिटेक्ट इंस्टॉल करा.





           Kitchen safety starts with you


गॅस सिलेंडरमुळे स्वयंपाक जलद व सहज बनवला जातो त्यात असलेली एलपीजी अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक करावा त्याची गळती झाल्यावर विस्फोट होऊन तुमच्या घराची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. आणि तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना हानी पोहोचून शकते. गॅस सिलेंडर वापरताना काही सुरक्षितेचे उपाय तुम्ही वापरावे अशी शिफारस आम्ही करतो आणि काही अनापेक्षित घटना घडल्यामुळे होणारे आर्थिक नुसताना सामोरे जाण्यासाठी तुमचे आर्थिक बाजू असून सुरक्षित करण्याची देखील आम्ही सुचवतो त्यामुळे तुम्ही होम इन्शुरन्स पॉलिसी कधी समाधानकारक मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करावी जेणेकरून काही अनपेक्षित घटना घडल्यास तुमची आर्थिक बाजू सुरक्षित राहील .

                              अधिक माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा
















Saturday, April 27, 2024

मतदान हा महत्वाचा अधिकार-voting is An important Rights.

                                       voting is An important Rights.     


  मतदान यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक👈



  मतदान हा महत्वाचा अधिकार



मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे.voting is An important Rights.
त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्राधान्याने करावा आणि मतदानाची कर्तव्य पार पाडावी आपल्या देशांनी लोकशाही स्वीकारली आहे आणि आपण ही पद्धत अजूनही टिकून ठेवली आहे लोकशाही अनेक सुविधा अधिकार हक्क दिला आहे.


मतदान आपला महत्त्वाचा हक्क अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्राधान्याने करावा आणि मतदानाची कर्तव्य पार पाडावी आपल्या देशांनी लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धत  अजूनही टिकून ठेवली आहे. लोकशाही मी अनेक सुविधा अधिकार हक्क आपल्याला दिले.

   voting is An important Rights.

 आहेत दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत  मतदारांनी  बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्र शासन स्थापित होते. 


येथे चांगली माणसे राज्यकर्ते असावेत असे एक जान नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने,voting is An important Rights. मतदान करावी चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाची एक एक मत महत्त्वाची आहे.


 ती देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी ही खूप गरजेची आहे. त्यामुळे मतदान टाळू नये.


 voting is An important Rights.मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे. त्यांना कसे राज्य करते हवी आहे हे कळते त्या दृष्टीने मतदान महत्त्व पूर्ण आहे. आपण कोण आहेत आपल्याला जीवनात काय हवे आहे ते ठरवण्यासाठी मतदानाची मदत होऊ शकते.

  voting is An important Rights.

 कारण मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात. आणि योग्य व चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर आपल्याला जे हवे आहेत त्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतात पण त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.










धन्यवाद....

मागेल त्याला सोलर पंप \08 लाखा50 हजार शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार-if he asks for solar pumps ,eight lakh 50 thousand farmers will get solar pums

 if he asks for solar pumps ,eight lakh 50 thousand farmers will get solar pums
                               सोलर पंप साठी अधिक माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈





 मागेल त्याला सोलर पंप \08 लाखा50 हजार शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार.🔊🔊

मागील त्याला सोलर पंप; राज्य सरकारने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी अंतिम अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप देण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यात नवीन आठ लाख 50 हजार नवीन सोलर पंप बसवली जाते अशी घोषणा उपमुख्यमंत्री ,अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी केली आहे.

(Steat government) राज्य सरकारचा कार्यकाल पूर्ण होत आला असून शिंदे ,फडणवीस आणि पवार यांच्या सरकारने तरी अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पात मागील त्याला सोडून एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात मागील त्याला सौर कृषी पंप ही एक महत्त्वाची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री ,अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी राज्यात नवीन आठ लाख 50 हजार नवीन सोलर पंप बसवले जातील अशी घोषणा केली आहे.

मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेचा शासन निर्णय जीआर आल्यावर कोणती शेतकरी पात्र होतील तसेच योजनेच्या अटी शर्ती शासन निर्णय आल्यावर स्पष्ट होतील सध्या बजेट 2024 मध्ये या योजनेची फक्त घोषणा झाली आहे.

शेतकऱ्यांची सोलर पंपासाठी असलेली मागणी लक्षात घेता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा शासन निर्णय तसेच योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्यावर या योजनेची अंमलबजावणी होईल आणि आठ लाख 50 हजार सोलर पंप हे एकाच वर्षात मिळणार की पुढील पाच वर्षात मिळाले शासन निर्णय आल्यावर स्पष्ट होईल.

     if he asks for solar pumps ,eight lakh 50 thousand farmers will get solar pums


मागेल त्याला सोर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज कसा करावा तसेच अर्ज कधी सुरू होणार या योजनेतील अटी शर्ती बाबत सविस्तर माहिती शासन निर्णय आल्यावर आपल्या माध्यमातून दिली जाईल सध्या या अर्थसंकल्पात या योजनेची फक्त घोषणा करण्यात आली आहे.












धन्यवाद.....🙏🙏🙏🙏🙏

Friday, April 26, 2024

RPF भारती - रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती-.indianrailways rpf police 4660 RPF Bharti 2024

 


                                     अधिक माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈👈



RPF भारती - रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी सर्भवात मोठी भरती 🔊🔊🔊🔊



RPF Bharti 2024. रेल्वे संरक्षण दल हे भारताचे एक सुरक्षा दल आहे. ज्यावर रेल्वे प्रवासी क्षेत्र आणि भारतीय रेल्वेच्या रेल्वे मालमत्तेची संरक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे आर पी एफ भरती सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदासाठी.

एकूण जागा.4660

पदाचे नाव. 1.आरपीएफ सब इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर 452

2.आरपीएफ कॉन्स्टेबल.4208

पद क्रमांक 1 सर्वार्थी पदवी

पद क्रमांक 2. 10वी उतीर्न.

वयाची अट.01जुलै 2024 (sc/St: OBC.03वर्ष सूट 

पद क्र.1 .20ते 28 वर्ष

पद क्र.2.18ते 28 वर्ष 

नोकरी चे ठिकाण. संपुर्ण भारत 

शुल्क: सामान्य OBC /EWS:r.500/sc/St/Exam/EBC/अल्पसंख्यांक/महिला r.250

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14मे 2024

RPF. भरती बद्दल.  येथे क्लिक करा👈👈👈👈

                                      indianrailways rpf police 4660 RPF Bharti 2024

  
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आर पी एफ कॉन्स्टेबल सर्व इन्स्पेक्टर आणि इतर भूमिकास विविध व्यवस्था यासाठी भरती करते.
खालील आरपीएफ भरती परीक्षेसाठी.

1.RPF भरतीसाठी उपलब्ध पदामध्ये इन्स्पेक्टर सहाय्यक कर्मचारी

2 पात्रता आणि निकष. शैक्षणिक पात्रता कॉन्स्टेबल करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून दहावी परीक्षा एसएससी शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असावे.
उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा आरपीएफ भरतीसाठी पात्रता निकष विशिष्ट पोस्ट आणि उमेदवारांच्या श्रेणीनुसार आहेत आरक्षित श्रेणीतील अर्जदार सरकारी नियमानुसार वयाच्या सवलतीसाठी पात्र आहेत.

3 निवड प्रक्रिया.. लेखी परीक्षा भरती प्रक्रिया आणि त्या लेखी परीक्षा मी सुरू होते यामध्ये बहु निवडीचे प्रश्न असतात.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक कार्यक्षमता चाचणी pet आणि शारीरिक मापन चाचणी pmt साठी निवड केली जाते जाते.
दस्तावेज पडताळणी पुढील विचारासाठी निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.

4अर्ज प्रक्रिया. संभाव्य उमेदवार आर पी एफ भरतीसाठी अधिकृत आर पी एफ वेबसाईट किंवा रेल्वे भरती बोर्ड आर आर बी वेबसाईट द्वारे त्याचे अर्ज सबमिट करू शकतात.

वापर करताना वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तिथे त्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे समिट करणे आवश्यक आहे आणि अर्जाच्या खर्चासाठी ध्येय देणे आवश्यक आहे.

अधिकृत आरपीएफ वेबसाईट पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा पी एम टी साठी प्रवेश पत्र जाहीर करते निवड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याचे परिणाम आर पी एफ वेबसाईटवर देखील उघडले केलेल्या जातात.

अधिकृत आरपीएफ वेबसाईट आणि आर आर बी वेबसाईट या दोन्हींना नियमितपणे भेट देऊन उमेदवारांना सर्वात अलीकडे भरती घोषणेबद्दल माहिती असल्याची खात्री करून या व्यतिरिक्त व्यक्ती आरती कोणत्याही जाहिरातीसाठी राष्ट्रीय मीडिया आणि रोजगार पोर्टल निरीक्षण करू शकतात.

अधिकृत सूचनांचा संदर्भ घेणे आणि प्रत्येक व्यक्ती प्रक्रियेसाठी आरपीएफ द्वारे पुरवलेल्या सूचनाचे पालन करणे महत्त्वाचे आहे कारण अचूक माहिती आणि निकष विभिन्न असू शकतात.

Tags.RPF bharti Rpf Recruitment.















धन्यवाद.https://rpf.indianrailways.gov.in/

Thursday, April 25, 2024

PCMC - फायरमन भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन भरती पदाच्या 150 जागांसाठी-PCMC Fireman Bharti 2024

 

                                               PCMC Fireman Bharti 2024🔊🔊🔊🔊

                                अधिक माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈👈










पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा पीसीएमसी पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड . महानगरपालिका आहे .


एकूण जागा 150

पदाचे नाव. अग्निशमन इमोचक फायरमॅन  रेस्क्यूअर फायरमन फायरमन बचाव करता.

शैक्षणिक पात्रता. दहावी उत्तीर्ण झिरो सहा चा अग्निशमन प्रशिक्षण एम एस सी आय टी

शारीरिक पात्रता.

पुरुष. 165 सेंटीमीटर छाती. 81 सेमी प्लस 0 5 सेमी वजन 50किलो.

महिला.162 सेमी.  वजन 50किलो

वयाची अट १७ मे २०२४ रोजी 18 ते 30 वर्ष मागासवर्गीय अनाथ तीन वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड

फी खुला 1000 मागासवर्गीय 900 रुपये

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 .6. वाजेपर्यंत

Pcmc. भरती बद्दल पहाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈👈👈

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीसीएमसी ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवड विभागातील एक स्थानिक प्रशासकी संस्था आहे परिसरातील रहिवाशांना विविध नागरी सुविधा आणि सेवा पुरवण्याची जबाबदारी आहे पीसीएमसी भरती बद्दल काही सामान्य माहिती येथे आहे.

पदे.

पीसीएमसी विविध पदासाठी भरती आयोजित करते जसे की वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स के एम एम टेक्निशियन फार्मसी इ.

पात्रता.pcmc


भरतीसाठी पात्र निकष अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात साधारणपणे उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सबंधित क्षेत्रात प्रतिक किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून कमाल वयोमर्यादा बदलते.

निवड प्रक्रिया.

                                      PCMC Fireman Bharti 2024


Pcmc भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत असते लेखी परीक्षेत अर्ज केलेल्या पदाच्या क्षेत्रातील रुंदीत वस्तुनिष्ठ प्रकारची प्रश्न असतात लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

अर्ज प्रक्रिया इच्छुक उमेदवारांनी पीसीएमसी भरतीसाठी अतिरिक्त वेबसाईट द्वारे किंवा ऑफलाईन आजची हार्ड कॉपी सबमिट करून ऑनलाईन अर्ज करू शकता उमेदवारांनी आवश्यक तपशील भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे परीक्षेसाठी अर्ज शुल्क नामांत राहील आणि उमेदवार नेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड द्वारे ऑनलाईन फी भरू शकतात

प्रवेश पत्र. लेखी परीक्षा प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईटवर पात्र उमेदवारांना दिली जाते परीक्षेला बसण्यासाठी मिळाली प्रवेश पत्राची प्रिंट डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.

निकाल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे निकाल सामान्य अधिकृत वेबसाईटवर घोषित केले जातात आणि परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावली जाते.


धन्यवाद.












भारतीय मर्चंट नेव्ही भरती 2024, 4000रिक्त जगासाठी लगेच , अर्ज करा-indian Merchant Navy Recruitment2024

                                        
                                                                       
                   अधिकृत संकेतस्थळ,www.sealanemaritime.in अर्ज भरण्यसाठी येथे क्लिक करा

Wednesday, April 24, 2024

ठीम्बक सिंचन यंत्रनावर सरकार देणार 90% सब्सिडी -Drip subsidy

 Drip subsidy 90%


                              


ठिबक सिंचन तंत्र पहाण्यासाठी येथे क्लिककरा👈





 ठिबक सिंचन तंत्र म्हणजे काय?   

  
आजकाल भूजल पातळी म्हणजे जमिनीखालील पातळीत पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई देखील निर्माण होत आहे आणि या सगळ्यांचा परिणाम शेती व्यवसायावर दिसून येत आहे पाण्याचा टंचाईमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही त्यामुळे सरकारने देखील शेतकऱ्यांना कमी पाणी लागणारी पिके घेण्याचे आवाहन केले आहे.

सरकार प्रोत्साहन देत आहे.

पाण्याचा वापर कमी करण्यासाठी सिंचनासाठी अशी साधनाचा वापर करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त जमीन सिंचन करणे हे एकमेव सरकारचे उद्देश आहे हा उद्देश पूर्ण करण्यासाठी ठिबक सिंचन हा चांगला पर्याय आहे यामुळे पाणी वाया जात नाही. आणि झाडांना देखील योग्य पाणी मिळते.

शासनाकडून अनुदान मिळते.

या ठिंबक सिंचन योजनेअंतर्गत सरकारकडून ठिंबक प्रणाली किंवा मशीनवर सरकारकडून अनुदान दिले जाते. या ठिंबक सिंचनाला ठिंबक सिंचन नियंत्रण असे देखील म्हटले जाते हे ठिंबक सिंचन शेतात बसवल्यावर पाणी थेट झाडांच्या मुळाशी जाते त्यामुळे पाणी वाया जात नाही. आणि झाडांची देखील योग्य प्रमाणात वाढ होते त्याचप्रमाणे जमिनीत ओलावा देखील टिकून राहतो.  त्यामुळे झाडाला जास्त पाणी लागत नाही.

या ठिंबक सिंचनाचा अवलंब करून शेतकरी आता कमी पाण्यामध्ये जास्त पिके घेऊन शकतात या प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आता आंबा केळी आणण्यास भाजीपाला कांदा पेरू डाळिंब पपई यासारखी देखील पिके घेत आहेत.


अनुदानासाठी अटी मार्ग

सरकार शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनावर अनुदान देत आहे ज्या शेतकऱ्याकडे अडीच एकरापर्यंत कोरड  वाहू किंवा दीड एकरापर्यंत होलसेल जमीन आहे ,त्यांना जवळपास 90% पर्यंत अनुदान मिळते ही अनुदानाची रक्कम राज्यानुसार बदलते.

ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर अपेक्षा जास्त कुरडवाहू आणि अडीच एकरापेक्षा जास्त मंचर जमीन आहे त्यांना इतर शेतकरी म्हणतात. या शेतकऱ्यांना 60 ते 80 टक्के पर्यंत अनुदान मिळते.

अनुदान पहाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈👈👈

महाराष्ट्रा शासन GR.

                  

https://www.amazon.com/s?k=cot&crid=3Q8ISUMDS9PUE&sprefix=cot+%2Caps%2C695&ref=nb_sb_noss_2


               



    






Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...